Thursday, November 28, 2019

चारोळी

व्याकुळलेल्या मनावर तुझ्या
नको कधीच विरहाचा घाला

तू आल्याची खात्री झाली
जेव्हा पैंजणांचा आवाज आला

🤗 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !