Monday, July 22, 2019

चारोळी

शेकडो पाने फाडली मी
तेव्हा कुठे सुचल्या दोन ओळी

संयमाचं भान राखलं अक्षरांनी
कारण, लेखणी होती साधीभोळी

@ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !