Monday, October 21, 2019

चारोळी

मनासारखं घडलं नाही की
संयम सुटतो तिच्या वाणीचा

बाकी सगळं आलबेल आहे
दोष इतुका वगळता राणीचा

😊 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !