Wednesday, April 24, 2019

चारोळी

उघडउघड होते सुखांची हत्या तरी
     आळ ना कधी, कुणावर घेता येतो

वाट पाहावी लागते योग्य वेळेची
     विधाता त्याला हवा तसाच न्याय देतो

----- *सागरराजे निंबाळकर* -----

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !