Saturday, March 9, 2019

चारोळी

तुझ्याकडे पाहताच सुचतं लिहायला
     कसं?, ते माझं मलाही कळत नाही

कोणाचा जीव जातो आठवणीत
     कोणी म्हणतं, मला कुणीच छळत नाही

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !