Wednesday, March 6, 2019

चारोळी

कैकदा म्हणाली, आता विसर सारं
     पण, एवढ्यात मी कसा सोडू हट्ट

गर्द काळोखात हरवलेलो जेव्हा
     चांदणं होऊन, तिनेच धरलेला हात घट्ट

😊 *सागरराजे निंबाळकर* 😊

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !