Friday, March 15, 2019

चारोळी

कोणीही ऐकत नाही, म्हणून
     हट्ट अताशा मी सोडलेत सारे

लव्हाळापरी जगलो अन्यथा
     ऐकतात का कुणाचं बेधुंद वारे

➖ *सागरराजे निंबाळकर* ➖

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !