Tuesday, December 11, 2018

चारोळी

दोनच क्षण विरहाचे आता
जणू एकेक वर्ष वाटू लागतं

तू नसतानाच ओघळतात अश्रू
एरव्ही हे दुःख, कुठं साठतं?

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !