Friday, February 22, 2019

चारोळी

लाखदा प्रयत्न करतो टाळायचा तरीही
     पाऊलं मात्र, तुझ्याकडेच वळतात

आता वाटेलाच विचारावं म्हणतो
     एखाद्याला, इतकं का छळतात ?

☘ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !