Wednesday, February 6, 2019

चारोळी

मनाला समजावतो कैकदा मी
काही कोडी सोडून दिली तरच सुटतात

आता विश्वास बसत नाही कोणावरही
लोक, हस्तांदोलनाने काळीज लुटतात

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !