Thursday, January 3, 2019

चारोळी

जावू नये कधीच कुणालाही
अर्ध्या वाटेत एकटं सोडून

हाती काहीच उरत नसतं
डाव असा सरसकट मोडून

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !