Monday, January 14, 2019

चारोळी

गझलेच्या दुःखद शेरास वाहवाही मिळाली
तेव्हा उमगलं, लोकांना दुःखही भावतं

म्हणूनच टाळली संमिश्र भावनांची दलदल
ठरवलं मनाजोगं लिहिल्यास कुणाचं फावतं

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !