Monday, May 20, 2019

चारोळी

कधी वाटतं कवटाळावं तिला
कधी, मिठीतून अलगद वगळावं

हे शल्य, बोचऱ्या काट्यांचं
नेहमी फुलांनीच का चघळावं

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !