Monday, June 17, 2019

चारोळी

जेव्हा क्रम बदलतो प्राधान्याचा अन
पर्याय होतो एखाद्याचा, अस्तित्व आपलं

अशावेळी, दोष देऊन चालत नाही
फक्त ओळखायचं असतं काळजातलं

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !