Friday, August 9, 2019

चारोळी

बंध भावनांचे कामी न आले
तकलादू ठरली सारी नाती

जेव्हा उजळवण्या घर सारं
ह्यांनी जाळल्या लाखो वाती

@ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !