Tuesday, November 6, 2018

चारोळी

एवढ्यासाठीच नाकारलं सुखांना
निरोप घेताना खूपच दाटून येतं

असतात कारणे हतबलतेची काही
अन्यथा आयुष्य कोण रेटून नेतं

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !