Friday, May 8, 2020

चारोळी

कुणाच्या नशिबी काय लिहिलंय
जर कुणाला, ठाऊक असतं

व्यथा, संकटं टाळून क्षणात
मनाविरुद्ध काही घडलं नसतं

🌿 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !