Sunday, April 12, 2020

चारोळी

विसरणं शक्य असतं तर
तुला, केव्हाच विसरलो असतो

तसा रिवाजच आहे नियतीचा
जो हवा, तोच आपला नसतो

🌿 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !