Tuesday, August 18, 2020

चारोळी

दूर उभे राहिल्यास, येतो सुगंध
जवळ गेल्यास, बोचतात काटे

याच कारणामुळे असतो संभ्रमात
जाऊ की नको, या फुलांच्या वाटे

😇 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !