Saturday, August 1, 2020

चारोळी

शांत राहिल्याने कधीकधी
सुटतात, माझी बरीच कोडी

आपलंसं वाटतं सुख मग
येते जगण्याला, नव्याने गोडी

😇 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !