Sunday, August 30, 2020

चारोळी

तू न बोलताच निघून गेल्यावर
वाटलं खूपकाही एका क्षणाला

तेव्हापासून, अर्थ विरहाचा सये 
मी समजावतो भाबड्या मनाला

😇 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !