➖➖ *विचारधन - ६५* ➖➖
एखाद्या गुणवंत व्यक्तीच्या शेजारी दिवसरात्र बसलं म्हणजे त्याच्यातले सगळे गुण आपल्यात उतरले हा अनेकांचा गोड गैरसमज असतो.
बसून उपयोग नाही, ते गुण आत्मसातही करता आले पाहिजेत.
फक्त बसून होत असतं तर तळ्यात बगळ्यांच्या शेजारी कावळेही दिसले असते..
😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !