Monday, July 6, 2020

चारोळी

कुणाला सुखावतात आठवणी
कुणाला जातात अलगद छळून

अनुभव आला मलाही तेव्हा
जेव्हा, पाहिलं मी मागे वळून

😇 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !